दिनांक:
 
 
10वीनंतर काय?
हा प्रश्न 10वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पडलेला मोठा प्रश्नच आहे. यासाठी आमच्याकडे उत्तर आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने सन 2011-2012 या शैक्षणिक वर्षात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत सुरु केलेला भारतातील पहिला मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम.
सविस्तर वाचा