![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| उलटलेल्या कंटेनरमुळे दरेवाडीनजिकच्या बारा घरांना धोका |
| दिनांक: 26-07-2010 |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील आंबा बस थांब्यानजिक अवघड वळणावर काही दिवसांपूर्वी उलटलेल्या कंटेनरबाबत संबंधित यंत्रणा पुढाकार घेत नसल्याने दरेकरवाडीनजिकच्या बारा घरांना धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी निसरडया झालेल्या रस्त्यावरून हा कंटेनर उलटला होता. तो दरेकर कुटुंबियांच्या घराजवळ येवून थांबल्याने मोठा अनर्थ टळला होता. मात्र हा कंटेनर हळुहळू खाली सरकत असल्याने जवळच असलेल्या दरेकरवाडीतील घरांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. |