Javascript DHTML Image Web Scroller Powered by dhtml-menu-builder.com
 
  ब्रेकींग न्यूज- वाळू वाहतूक बोगस पावत्या प्रकरणी तहसीलदार मुरुडकर यांना कारणे दाखवा नोटीस | ग्रामपंचायत कर्मचारी खून प्रकरणी आठही आरोपी निर्दोष | एप्रिलच्या पहिल्या आठवडयापासून जिल्ह्यात जनगणना होणार सुरु | कशेडी बौध्दवाडीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी
    दिनांक:
 
 
 
सविस्तर वाचा
 
 
 
 
 
 
 
 
रत्नागिरी दर्शन
सवि्तर वाचा
सवि्तर वाचा
Entry From and Indemity Bond Sea Swimming Race Ratnagiri 2012
सवि्तर वाचा
काही तांत्रिक कारणास्तव कोकणटुडेचा न्यूज विभाग एक महिन्यासाठी स्थगित ठेवण्यात येत आहे.
दिनांक: 31-03-2012
वाळू वाहतूक बोगस पावत्या प्रकरणी तहसीलदार मुरुडकर यांना कारणे दाखवा नोटीस
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : वाळू वाहतूक परवान्याच्या बोगस पावत्या वापरल्या प्रकरणी चिपळूण तहसीलदार जयमाला मुरुडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची
सविस्तर वाचा
 
ग्रामपंचायत कर्मचारी खून प्रकरणी आठही आरोपी निर्दोष
खेड, (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील नायशी ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रवीण घाग खून प्रकरणी 8 आरोपींची खेड अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश टी.एम. लालवाणी यांनी निर्दोष मुक्तता केली.
सविस्तर वाचा
 
अट्टल घरफोडयाला मिरजमध्ये पकडले
चिपळूण, (प्रतिनिधी) : शहरातील घरफोडयांप्रकरणी पोलिसांना हवा असलेला जलवा श्रीकांत भोसले (वय 40, रा. तासगाव, सांगली) या कुख्यात फासेपारधी गुन्हेगाराला मिरज येथे पकडण्यात आले.
सविस्तर वाचा
 
भाटये येथील अपघात प्रकरणी कारचालकाला 1 वर्षाची सक्तमजुरी
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : शहरालगतच्या भाटये नर्सरीजवळ अपघात करुन मोटरसायकलस्वार नंदकुमार यादव व मागे बसलेले ऍड. अमेय सावंत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या
सविस्तर वाचा
 
एप्रिलच्या पहिल्या आठवडयापासून जिल्ह्यात जनगणना होणार सुरु
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना सुरु होत आहे. या जनगणनेच्या सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या
सविस्तर वाचा
 
महावितरणचे ऍंगल चोरणाऱ्या 6जणांच्या टोळीला पकडले
चिपळूण, (प्रतिनिधी) : हायटेन्शन वीज वाहिन्यांसाठी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यामधील 870 किलो वजनाचे लोखंडी ऍंगल चोरी प्रकरणी खेडमधील आवाशी येथून 6जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा
 
गोवा दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना टेम्पोसह पकडले
खेड, (प्रतिनिधी) : खेड रेल्वे स्टेशन ते हर्णे मार्गावर बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणारा रिक्षा टेम्पो पकडण्यात आला.
सविस्तर वाचा
 
समुद्र किनारपट्टीच्या संरक्षणासाठी रत्नागिरी, राजापूर, गुहागर, मंडणगडात सुरुलागवड
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : समुद्र किनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी रत्नागिरी, राजापूर, गुहागर आणि मंडणगड तालुक्यांत 13 हेक्टर क्षेत्रात सुरुची लागवड करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा
 
टिंबलो जहाजबांधणी कंपनीकडून खाजणाची होतेय कत्तल
गुहागर, (प्रतिनिधी) : सागरी मत्स्यसंपत्तीचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्राने खाडी किनारपट्टीला असलेल्या खाजणाच्या तोडीला निर्बंध घातले आहेत.
सविस्तर वाचा
 
कशेडी बौध्दवाडीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी
खेड, (प्रतिनिधी) : मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बौध्दवाडी येथे मध्यरात्री दरोडा घालून महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अज्ञात 6 दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा
 
तीन अपत्यांमुळे साखरपा पोलीस पाटील सेवेतून बडतर्फ
संगमेश्वर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील साखरपा गावचे पोलीस पाटील यांना 3 अपत्ये असल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तुषार मठकर यांनी ही कारवाई केली.
सविस्तर वाचा
 
जिल्ह्यात एनआरएचएमच्या 350 कर्मचाऱ्यांची धाकधुकी वाढली
चिपळूण, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची आज मुदत संपत आहे. पुढे काय करायचे, याबाबत कोणत्याही सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत.
सविस्तर वाचा
 
बिबटयाचा तिघांवर हल्ला
संगमेश्वर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोर्डे, कनकाडी आदी गावांमधील जंगलात बिबटया फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली.
सविस्तर वाचा
 
थोडक्यात महत्वाचे
रायगड
पुलाच्या बांधकामासाठी अंबा नदीचा प्रवाह ठेकेदाराने थांबवला
नागोठणे (प्रतिनिधी) ः पनवेल- रोहे रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम सध्या वेगाने चालू आहे. या मार्गात नागोठणे- रोहे दरम्यान अंबा नदीवर पुलाचे बांधकाम चालू असून, बांधकामासाठी नदीत भराव टाकून पाण्याचा प्रवाह थांबवला असल्याचे उघडकीस आले आहे. याच भरावातून नदीतून पलीकडे जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाल्याने ठेकेदाराने हा प्रपंच तर केला नाही, अशी विचारणा केली असता त्याने काम पूर्ण झाल्यावर संबंधित भराव काढून नदीचा प्रवाह पूर्ववत केला जाईल, असे सांगितले.
 
चोरी जर मशिदीमध्ये झाली असती तर मुख्यमंत्री धावत आले असते : आम. गोगावले
महाड (प्रतिनिधी) ः राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना परमेश्वराचा विसर पडला आहे. चोरीची ही घटना जर मशिदीमध्ये घडली असती तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तेथे जाऊन पालथे पडले असते, अशी बोचरी टीका महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली. महाड तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहोत येथे हनुमान मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आ. गोगावले बोलत होते. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गणेश मंदिरातील सुवर्णमूर्ती चोरीला गेल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी याठिकाणी भेटी दिल्या. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मंदिराला भेट देण्याचे साधे सौजन्य बाळगले नाही, असेही आम. गोगावले यांनी सांगितले.
 
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा
अलिबाग (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात 24 तासांच्या आत पाणीपुरवठा करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आज जिल्ह्यातील तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले. गेली दहा दिवसांपासून पेण आणि रोहा तालुक्यात पाण्याची टंचाई भासत असून, नागरिकांनी मागणी करुनही पाणीपुरवठा होत नव्हता. पेण आणि रोहा येथील पाणीटंचाईचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला.
 
मुंबई
महाआरती केल्याने युतीचे 14 आमदार वर्षभरासाठी निलंबित
मुंबई (प्रतिनिधी) ः विधानसभा सभागृहात गणपतीच्या मूर्तीसह प्रवेश करुन महाआरती केल्याने शिवसेनेच्या 13, तर भाजपाच्या एका आमदाराने विधीमंडळ सदस्यत्व एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्षांनी ही कारवाई केली. दिवेआगर येथील गणपती मंदिरातील गणेशाची मूर्ती चोरटयांनी पळवली. याबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी हा सर्व ड्रामा करण्यात आला.
 
शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना कमी दराने वीज देणार
मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यातील शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना घरगुतीपेक्षा 25 टक्के कमी दराने वीज देण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे. मात्र वीज आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यासच स्वस्तात वीज दिली जाईल. त्यासंदर्भात दोन आठवडयांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधान परिषदेत दिले. शाळा, महाविद्यालयाने आणि शिक्षणसंस्थांना व्यापारी दराने वीजबिले भरावी लागत असल्याने अनेक शैक्षणिक संस्था अडचणीत आल्या आहेत.
 
शहीद सीआरपीएफ जवानांच्या वारसांनाही आता मिळणार 25 लाखाची मदत
मुंबई (प्रतिनिधी) ः नक्षलवाद्यांचा सामना करताना शहीद होणाऱ्या केंद्रीय औद्योगिक पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबियांनाही महाराष्ट्र पोलिसांप्रमाणे यापुढे 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात येईल. पोलीस आणि या जवानांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत 10 लाखांचा फरक होता. ही रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीतून देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधान परिषदेत केली.
 
ठाणे
गहू आणि तांदळाचा बेकायदा साठा जप्त, शिधावाटप वितरकाला अटक
डोंबिवली (प्रतिनिधी) ः गोरगरीब जनतेची फसवणूक करीत शिधावाटप वितरकाने 2 लाख 74 हजार रुपये किंमतीचा गहू व तांदळाचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी धाड टाकून वितरकाला अटक केली. अमित हरिभाई भानुशाली (22, रा. डोंबिवली) असे अटक केलेल्या वितरकाचे नाव आहे. मानपाडा रोडवरील आत्माराम पाटील निवास, तळमजल्यावरील गाळा नं. 3वर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचा तांदूळ, 1 लाख 46 हजार 700 रु. किंमतीचा गहू, 50 किलो क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, इन्व्हर्टर मशीन व रिकामी बारदाने असा एकूण 2 लाख 74 हजार 260 रु. किंमतीचा माल पोलिसांनी यावेळी हस्तगत केला.
 
नेपाळी तरुणाला अटक, लाखो रुपयांचे चरस जप्त
ठाणे (प्रतिनिधी) ः चरस विकण्यासाठी आलेल्या एका नेपाळी तरुणाला ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून 4 किलो वजनाचे चरस हस्तगत केले असून, या चरसची किंमत 3 लाख 75 हजार रुपये आहे. लीन बहाद्दूर उर्फ अनिल थापा (23) असे अटक आरोपीचे नाव असून, मुळचा नेपाळचा असणारा थापा हा नवी मुंबई येथील राहणारा आहे. मुंब्रा येथील मिलेनियम हॉस्पिटल येथे थापा चरस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून थापा याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
 
कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद व महाआरती
कल्याण (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील दिवेआगर येथील सुवर्णगणेश मंदिरावर दरोडा पडून 6 दिवस उलटून गेले तरी दरोडेखोर सापडत नसल्यामुळे नाकर्त्या गृहखात्याच्या विरोधात शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी घंटानाद आंदोलनाचा पुकार केला. महाराष्ट्रात त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याणमध्येही त्याचे पडसाद उमटले. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विधानसभा संघटक दीपक घोसाळकर, रवींद्र कपोते आदींच्या प्रमुख नेतृत्वाखाली लालचौकी येथील श्री गणेश मंदिरात भव्य घंटानाद व महाआरती करण्यात आली.
 
सिंधुदुर्ग
पैशासाठी तगादा लावून आईला मारहाण करणाऱ्या मुलाचा बापाकडून खून
सावंतवाडी (प्रतिनिधी) ः मळगाव कुंभारआळी येथील निलेश यशवंत पटेकर (वय 28) याचा त्याच्या जन्मदात्या बापानेच खून केला. यशवंत पांडुरंग पटेकर (वय 58) हे मिलमध्ये मुंबईत कामाला होते. दहिसरमध्ये त्यांची खोली होती. या खोलीत हे कुटुंब राहत असे. मिलमधून निवृत्त झाल्यानंतर यशवंत पटेकर आपल्या मळगावमधील गावी येऊन रहायला लागले. पटेकर यांची निलेश सोडून इतर दोन मुले मुंबईमध्ये कपडयांचा व्यवसाय करतात. निलेशच्या त्रासाला कंटाळून बापाने दहिसरमधील खोली 8 लाखाला विकून त्यातील दीड लाख रुपये निलेश याला दिले. त्याने ते दीड लाख डान्सबार व दारुमध्ये अवघ्या एका महिन्यात उडवले व पुन्हा पैशासाठी बापाकडे तगादा लावला. पैसे देण्यास आईने नकार देताच त्याने आईचे डोके भींतीवर आपटून तिला रक्तबंबाळ केले. पत्नीची यातून सुटका करण्यासाठी यशवंत पटेकर यांनी मुलाच्या डोक्यात फावडयाने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या निलेशचा मृत्यू झाला.
 
कुडाळ मच्छीमार्केटमधील मक्तेदार आणि दुकानदारांत बाचाबाची
कुडाळ (प्रतिनिधी) ः कुडाळ मच्छीमार्केटच्या मक्तेदाराचा पुतण्या शाहीद शेख याने मार्केटमधील दोन दुकानदारांवर सुरा उगारुन दमदाटी केली तर मक्तेदार रियाज शेख याने दुकाने मोडून टाकण्याची धमकी दिल्याचे प्रकरण ग्रामपंचायत व नागरिकांसमोर आल्यानंतर मच्छीमार्केटमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. अखेर सरपंच व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थानंतर रियाज शेख व शाहीद शेख यांनी सर्वांसमोर जाहीर माफी मागितल्यानंतर या वादावर तात्पुरता पडदा पडला.
 
मारुती व्हॅन अचानक पेटून भस्मसात

देवगड (प्रतिनिधी) ः जामसंडे सातपायरी येथे महापुरुष ऑटो स्पेअर या दुकानासमोर फणसे येथील रामचंद्र फणसेकर यांच्या मारुती व्हॅनचे वेल्डींगचे काम करीत असताना अचानक पेट्रोलच्या टाकीने पेट घेतला. काही क्षणातच आगीचा भडका उडून मारुती व्हॅन जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मारुती व्हॅनचे लाखोचे नुकसान झाले आहे.

 
 

  आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा
  Name *
 
  Email ID
 
  Contact No. *
 
  City
 
  Comments
 
  * Mandatory Fields
  Developed by SoftLogic
दिनांक: 31-03-2012
> वाळू वाहतूक बोगस पावत्या प्रकरणी तहसीलदार मुरुडकर यांना कारणे दाखवा नोटीस
> ग्रामपंचायत कर्मचारी खून प्रकरणी आठही आरोपी निर्दोष
> अट्टल घरफोडयाला मिरजमध्ये पकडले
> भाटये येथील अपघात प्रकरणी कारचालकाला 1 वर्षाची सक्तमजुरी
> एप्रिलच्या पहिल्या आठवडयापासून जिल्ह्यात जनगणना होणार सुरु
> महावितरणचे ऍंगल चोरणाऱ्या 6जणांच्या टोळीला पकडले
> गोवा दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना टेम्पोसह पकडले
> समुद्र किनारपट्टीच्या संरक्षणासाठी रत्नागिरी, राजापूर, गुहागर, मंडणगडात सुरुलागवड
>टिंबलो जहाजबांधणी कंपनीकडून खाजणाची होतेय कत्तल
> कशेडी बौध्दवाडीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी
> तीन अपत्यांमुळे साखरपा पोलीस पाटील सेवेतून बडतर्फ
> जिल्ह्यात एनआरएचएमच्या 350 कर्मचाऱ्यांची धाकधुकी वाढली
>बिबटयाचा तिघांवर हल्ला
दिनांक: 30-03-2012
> परचुरी येथे एसटीला अपघात होऊन चालकाचा मृत्यू, 20 प्रवासी जखमी
> रनप शिक्षण मंडळ निवडणुकीत आघाडीसह युतीचीही मते फुटली
> सीआरझेड क्षेत्रात बेकायदा बांधकाम करणाऱ्या 208जणांना नोटीस
> शासनाची फसवणूक करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
> हॉटेल व्यवसायाला उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळाला पाहिजे : रमेश कीर
> पक्षभेद बाजूला ठेवून काम केल्यास गुहागर तालुका अग्रगण्य होईल : नाना जोशी
> जलतरण तलाव 15 दिवसांत खुला करण्याचे चिपळूण न.प.कडून आश्वासन
> पालकांच्या प्रतिष्ठेसाठी इंग्रजीकडे ओढा : मनिषा जाधव
> राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जिल्ह्याचे वर्चस्व
> पाणीटंचाईवरुन खेड न.प.तील मनसे-सेनेत लढाई
> श्रीमंत देवस्थानांना सुरक्षिततेसाठी तातडीने मिळणार शस्त्र परवाना
> साळजीवासाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या कुत्र्यांची हेल्प अकॅडमीकडून सुटका
> पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दिनांक: 29-03-2012
> टिकेतील गुरख्यांच्या खूनप्रकरणी एका गुरख्यास जन्मठेप
> कोकण किनारपट्टीवर घुसखोरी करणारे ट्रॉलर्स होणार जप्त
> कोरेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या निषेधाचे रेल्वे स्थानकावर लागले फलक
> जिल्हा मध्यवर्ती बँकेत 1 जानेवारी 2013पासून कोअर बँकींग सोल्यूशन सुविधा
> ट्रक झाडावर आदळून ट्रकमधील प्रवाशाचा मृत्यू
> महिंद्रा जिओतून पडल्याने एकाचा मृत्यू
> पक्षभेद न बाळगता फक्त जिल्हा विकास हेच ध्येय : मनिषा जाधव
> शिक्षकांनी अध्यापन घटकाला न्याय द्यावा : आम. रामनाथ मोते
> सारस्वत बँक अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांची कोकणी दिग्गज पुरस्कारासाठी निवड
> झऱ्यांवरील पाणी योजनांसाठी 60 लाखांचा निधी मंजूर
> कोकण रेल्वेचा प्रवास लवकरच होणार वेगवान
> सावर्डे ग्रां.प.समोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
> बेकायदा गावठी बंदूक बाळगणाऱ्यास अटक
दिनांक: 28-03-2012
> 380 कोटी रुपयाचे एलएनजी भरलेले अमेरिकन जहाज दाभोळ समुद्रात दाखल
> दापोलीतील श्री टाळदेवाचा चौथरा पुन्हा उध्वस्त करण्याचा प्रयत्न
> आंतरधर्मीय विवाह करणारे जोडपे गाव सोडून जाणार
> रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आंबा पिकाचे तातडीने सर्वेक्षण होणार
> सभापती स्वप्नाली सावंत यांनी पहिल्याच सभेत दाखवली काम करण्याची झलक
> जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती 29 व 30 मार्च रोजी सह्याद्री वाहिनीवर
> डॉ. सलील कुलकर्णी निर्मित मधली सुट्टीचे फाटक हायस्कूलमध्ये चित्रीकरण
> गुहागरातील सा.बां. कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
> दाभोळेतील विवाहिता 12 दिवसांपासून बेपत्ता
> राजापूर बँकेचे माजी उपाध्यक्ष सुहास खानविलकर यांना बंधूशोक
> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार स्वत: रत्नागिरी नगर परिषद
> मातृमंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी बाबुराव मुळीक 8 मतांनी विजयी
> बैलगाडी शर्यतीत अपघात होऊन चौघे जखमी
दिनांक: 27-03-2012
> जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून
> शहरातील न.प. शाळांची वीज थकबाकी वाढल्याने महावितरणकडून कारवाई सुरु
> माजी जि.प. अध्यक्ष शंकरराव कांगणे यांना मातृशोक
> भटाळीतील घरांना तडे जात असूनही न.प.चे दुर्लक्ष
> रत्नागिरीच्या जाई सावंतची तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
> आठवडा बाजार येथील हॉकर्स झोनला मिळू लागला प्रतिसाद
> अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे तालुका समन्वय समितीची सभा रद्द
> उद्योजक आनंद केतकर यांचे निधन
> अर्थसंकल्पावर आम. राजन साळवी, माजी आम. बाळ माने यांचे टीकास्त्र
> बदलत्या हवामानामुळे यावर्षी 25 टक्केच हापूस आंबा
> व्हेळ गावातील 4 घरांना चक्रीवादळाचा फटका
> राजेंद्र माने पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शोधला मार्लेश्वर धबधब्याचा मार्ग
> खेडमध्ये केळीच्या घडाला लागली तब्बल 265 केळी
दिनांक:26-03-2012
> काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी हात निशाणी का गोठत चाललीय याचा विचार करावा
> जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवरील कारवाई होणार तीव्र
> प्रेक्षकांच्या आवडीवर टीव्हीवरील कार्यक्रमांचे भवितव्य : अभिनेत्री ईला भाटे
> मंडणगडात निर्माण केली जातेय पेट्रोलची कृत्रिम टंचाई
> नटसम्राटाची भूमिका मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण : डॉ. गिरीश ओक
> राज्य नाटय स्पर्धेत लांज्यातील अमोल रंगयात्रीचे जिहाद सर्वोत्कृष्ट पाच नाटकांमध्ये
> एमआयडीसीतील ऑक्टेल कंपनीच्या वायूगळतीमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास
> कोकणातील मंदिरांच्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना सुरु
> अभिनेता गिरीश ओक यांच्या मोटारीला अपघात
> गोदरेज कंपनीच्या आवारात घुसला वणवा
> समाज परिवर्तन घडवण्याची शक्ती शिक्षण क्षेत्रात : राज्याध्यक्ष नाना जोशी
> भाटये येथील मारहाण प्रकरणी तिघांना अटक
दिनांक: 25-03-2012
> झायलो गाडी नदीत कोसळून पुण्यातील मायलेकीचा मृत्यू, इतर चार जखमी
> परप्रांतीय मच्छिमारीने स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक कंबरडे मोडले
> देशात शेती करणाऱ्यांची टक्केवारी दिवसेंदिवस घसरतेय ः डॉ. एस. अयप्पन
> कॉस्ट अकौंटन्सी अभ्यासक्रमाचे ऍड. विलास पाटणेंच्या हस्ते उद्घाटन
> बेलबाग धनजीनाका परिसरातील बेकायदेशीर धंद्यांकडे आमदारांनी दाखवले बोट
> रत्नागिरीत 16 ते 28 एप्रिल या कालावधीत भरतनाटयम शिबिराचे आयोजन
> उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी देणार
> किरकोळ कारणावरून एकावर कोरतीने वार
> सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक द. ना.शेंबेकर यांचे निधन
दिनांक: 24-03-2012
> वाळूमिश्रीत धुळीचा आंब्यावर विपरीत परिणाम
> अनियमित उपचारामुळे जिल्ह्यातील क्षयरोग रुग्ण मृत्यूचे प्रमाण वाढतेय
> 3 एप्रिलपर्यंत समाजकंटकांना पकडले नाही तर बविआ पोलीस स्थानकाला लावणार टाळे
> भडेतील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला नदीत
> चिखलगावात उभारली गेली एकोप्याची गुढी
> संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात चिपळूण न.प. कोकणात प्रथम
> काजू बागेत लावलेल्या फासकीत अडकला बिबटया
> थिबा पॅलेसमध्ये थरार चित्रपटाचे चित्रीकरण
> विवाहितेच्या गळयातील मंगळसूत्र खेचले
> मिऱ्या समुद्रात सापडला मृतदेह
> दापोली शहर विकास आराखडा मंजूर
> मारुती मंदिर परिसरात घुसली जंगली डुकरे
दिनांक: 23-03-2012
> मोटरसायकल दरीत कोसळून स्वाराचा मृत्यू, सहकारी गंभीर जखमी
> यावर्षी प्रथमच चिपळुणात पाणीटंचाईला सुरुवात
>पाणीसमस्या सोडवण्यासाठी शेकडो महिला चिपळूण न.प.वर धडकल्या
>जि.प. आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
>दोनिवडेत ट्रॅक्टर उलटून 6 कामगार जखमी
>अणुऊर्जा प्रकल्प विरोध खपवून घेणार नाही : ना. अजित पवार
>शिंपणे उत्सवात लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी
>इंडीका कार व ट्रॅक्टरच्या अपघातामुळे दोन तास वाहतुकीची कोंडी
>रत्नागिरीची माहेरवाशीण डॉ. आश्लेषा चौघुले यांना अमेरिकेचा पुरस्कार
दिनांक:22-03-2012
> जि.प. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव तर उपाध्यक्षपदी सेनेचे विश्वास सुर्वे
> राजू जोशी यांची लोटे येथील उद्योजकांसमवेत राष्ट्रपतींशी भेट
> शिंपणे उत्सवात पोलिसांचा जमावावर लाठीमार
> झायलो- मोटरसायकल अपघातात मोटरसायकलवरील दोघांचा मृत्यू
> अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर 38 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई
> पेट्रोल चोराच्या करामतीमुळे बेलबागेतील घर जळून खाक
> रस्त्यावर बसणाऱ्या छोटया विक्रेत्यांना गुढीपाडव्यापर्यंत अभय
> उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपाने नाक दाबले तेव्हा सेना दोन पदे देण्यास झाली राजी
> रत्नागिरीसह चिपळूण, लांज्यातून चोरीस गेलेल्या 8 मोटरसायकल सापडल्या
> महसूलने जप्त केलेली 169 ब्रास वाळू गायब, गुन्हा दाखल
> रासायनिक सांडपाण्यामुळे जगबुडी नदीपात्रातील मासे मृत
> चोरटयांचा स्मशानभूमीवरही डल्ला
> रत्नागिरीकरांनी अनुभवला धुळीच्या धुक्याचा आभास
दिनांक:21-03-2012
> मजगावात वीजवाहिनी तुटल्याने पेटली आग
> शहरातील खोकेधारकांचे अपील रत्नागिरी न्यायालयाने फेटाळले
> वीज बचतीची सवय लहानपणापासून लागणे आवश्यक : नारायण आजगावकर
> राष्ट्रवादीच्या नूतन जि.प. सदस्यांनी चांगले काम करावे : जिल्हाध्यक्ष शेखर निकम
> सौर दिनदर्शिकेच्या प्रसारासाठी रत्नागिरीतील तरुणांचे प्रयत्न सुरु
> कशेडी घाटात रसायनाचा टँकर उलटल्याने घबराट
> ट्रान्स्फॉर्मरच्या वायरची चोरी
> आडवलीत अवतरली गंगामाई
> पो.नि. शिवाजी पोफळे यांच्या प्रयत्नाने वेळवीतील राममंदिर झाले खुले
> कोकणातील बंदरांमधला गाळ उपसला जाणार पुढच्या महिन्यापासून
> सावर्डे येथे कार उलटून 4जण जखमी
> गावखडीत मारहाण करणाऱ्या 5जणांना अटक
दिनांक:20-03-2012
> जि.प. अध्यक्षपद कोणाला द्यायचे याबाबत राष्ट्रवादीत अद्याप एकमत नाही
> आठवडाबाजार येथील हॉकर्स झोनमध्ये 200 विक्रेत्यांनी केला व्यवसाय सुरु
> खेडमध्ये अवैधपणे शेजाऱ्याला वीजपुरवठा देणाऱ्यावर महावितरणची कारवाई
> चिपळूण शहरही होणार प्लॅस्टीकमुक्त
> जिल्ह्यातील घरघंटी वीज जोडण्यांची होणार तपासणी
> जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीत अंगणवाडी सेविकांचे मोठे काम : जि.प. अध्यक्षा दळवी
> गुहागरातील भंडारी भवन हे तालुक्याचे वैभव : पालकमंत्री भास्कर जाधव
> फासकीत अडकलेल्या बिबटया मादीचा मृत्यू
> नाखरेतील प्रौढाची गणपतीपुळे समुद्रात आत्महत्या
> लाडघर येथे अफू लागवडीच्या अफवेने पोलिसांची धावाधाव
> प्रसिध्द अभिनेत्री इला भाटे रत्नागिरीत येणार
> महामार्गावरचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात
> खेडमधील बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरु
> बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सापडली 500ची बनावट नोट
> तरुणीशी असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणास अटक
दिनांक: 19-03-2012
> अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटरसायकलस्वार जखमी
> पोमेंडी बुद्रुक जलस्वराज्य योजनेचा भ्रष्टाचार जलव्यवस्थापन समितीत गाजला
> जिल्हा मराठी पत्रकार संघाने साजरा केला मतिमंद मुलांसमवेत वर्धापनदिन
> शिक्षकांनी आपण राष्ट्र उभारणीचे कार्य करत असल्याचे भान ठेवावे : पालकमंत्री
> रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या वृक्षांच्या जागी दापोली बँक लावणार नवीन झाडे
> भारत पेट्रोलियमच्या ग्राहक कूपन्स विजेत्यांमध्ये रत्नागिरीचा ग्राहक प्रथम विजेता
> कुमार शेटये यांना आमदारकी देण्याच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला पालकमंत्र्यांचे समर्थन
> संगमेश्वरात शिंपणे उत्सवाची जोरदार तयारी
> पत्रकार रुबीन मुजावर, सचिन देसाई यांना गुरुकुल पुरस्कार प्रदान
> कोमसाप जिल्हाध्यक्षपदी अभिजित हेगशेटये आणि प्रकाश परांजपे यांची कार्यवाहपदी निवड
> अणुशास्त्रज्ञ डॉ. पांडेंच्या चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये गोपनीय माहिती
> राजापुरात मित्रमेळा ग्रुपची स्थापना
Web Site Developed & Maintained by
SoftLogic : 02352-221314, +919422429631
Web Site Developed & Maintained by SoftLogic, Ratnagiri
     
1031, Narayan Leela, Jaysthambh, Ratnagiri, Maharashtra, India.
Fax : (02352) 222861, Mob. 9422052508.
Email ID : editor@konkantoday.com, konkantoday@rediffmail.com, konkantoday@yahoomail.com
eXTReMe Tracker