![]() |
|||||
| दिनांक: | |||||
| सविस्तर माहिती साठी फोटो वर क्लिक करा |
![]() |
| सविस्तर वाचा |
![]() |
![]() |
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले | ||||||||||||||||||
![]() ![]() |
||||||||||||||||||
| पहा अधिक छायाचित्रे | ||||||||||||||||||
| दिनांक: 29-07-2010 | ||||||||||||||||||
| रत्नागिरी जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : काही दिवस कोकणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील जनजीवन ठप्प झाले होते. | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| मुंबई-सावंतवाडी रेल्वे ऑगस्टमध्ये सुरू होणार | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेविरोधात काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मुंबई-सावंतवाडी ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| नुकसान भरपाईपासून कोणताही आपदग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : ना. राणे | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती व घरे यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| कोयनेचे अवजल सिंचनासाठी वापरणार | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असताना सिंचनाची टक्केवारी खूपच कमी आहे. | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| कोकण कृषी विद्यापीठाकडून सुपारी वाळवणी यंत्र विकसित | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात निर्माण होणाऱ्या ओल्या सुपाऱ्या पारंपारिक पध्दतीने वाळवल्या जात असून त्या वाळवण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने सुपारी वाळवणी यंत्र विकसित केले आहे. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| कोकणातील प्रवाशांसाठी एस.टी. विभाग सज्ज | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बरखास्त | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी व राज्यातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. उदय सामंत यांनी घेतले आहे. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : आंजर्ले येथील नियोजित औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| दिनांक: 28-07-2010 | ||||||||||||||||||
| झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून गेले काही दिवस निर्माण झालेल्या वादामुळे आज मोठा गाजावाजा करून घेण्यात आलेल्या निवडणुकीत झिमण गटाने बहिष्कार घातला. त्यामुळे म्हाडाचे सभापती रमेश कीर यांची जिल्हाध्यक्षपदी परत एकदा एकमताने निवड झाली. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : गेले काही दिवस कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले | ||||||||||||||||||
![]() ![]() |
||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळयात कोकण रेल्वेला निवसर येथे माती खचण्याच्या प्रकारामुळे आपत्तीला तोंड द्यावे लागते. यावेळीही कोकण रेल्वेची | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते आडवली या भागात काही ठिकाणी मोठया प्रमाणावर दरडी कोसळल्या असून या ठिकाणी कोसळलेली माती बाजूला काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घालून दापोली येथे लाखो रुपयांचा ऐवज लांबवला असतानाच आता खेड परिसराकडे चोरटयांनी लक्ष वळविले आहे. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प येवू दिला जाणार नाही तसेच कारखाने उभारणीसाठी शेतजमीन संपादित केली जाणार नाही. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जागांसाठी बाजारभावाने भरपाई दिली जाईल | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना | ||||||||||||||||||
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कुटुंब सक्षम होण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जि.प. सदस्य व बळीराजा उद्योग समुहाचे प्रमुख शरदशेठ बोरकर यांनी केले. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत | ||||||||||||||||||
| चिपळूण, (प्रतिनिधी) : चिपळूण परिसरात वारंवार येणाऱ्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे आपत्कालीन काळात स्थानिक जनतेला मदत मिळावी या हेतूने शासनाकडून देण्यात आलेली 8 लाख रुपयांची बोट अक्षरशः सडलेल्या अवस्थेत पडली आहे. | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
| चिपळूण, (प्रतिनिधी) : गाणेखडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयीस्ट कंपनीमधून सोडण्यात येणाऱ्या दुषित पाण्यामुळे गाणे गावच्या शेतजमिनीवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर | ||||||||||||||||||
| गुहागर, (प्रतिनिधी) : अपंग व्यक्तींना सहकार्य करणे म्हणजे ईश्वरी काम असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन दलितमित्र अण्णा शिरगांवकर यांनी केले आहे. | ![]() |
|||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
| देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच | ||||||||||||||||||
| देवरूख, (प्रतिनिधी) : देवरूख ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडे बहुमत असूनदेखील अंतर्गत नाराजीमुळे जनता दलाचे दिलीप सार्दळ हे सरपंचपदी निवडून आले. | ||||||||||||||||||
| सविस्तर वाचा | ||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
![]() |
||||||||||||||||||
|
||||||||||||||||||