ब्रेकींग न्यूज- रत्नागिरी जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन | कोयनेचे अवजल सिंचनासाठी वापरणार | कोकण कृषी विद्यापीठाकडून सुपारी वाळवणी यंत्र विकसित | आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले

    दिनांक:
सविस्तर माहिती साठी फोटो वर क्लिक करा
 
सविस्तर वाचा
 
 
 
 
 
 
 
       
> रेल्वे बुकींग > एस.टी. महामंडळ
> पी.एन.आर. स्टेटस रेल्वे > दहावी/बारावी निकाल
       
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले
पहा अधिक छायाचित्रे
दिनांक: 29-07-2010
रत्नागिरी जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : काही दिवस कोकणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील जनजीवन ठप्प झाले होते.
सविस्तर वाचा
 
मुंबई-सावंतवाडी रेल्वे ऑगस्टमध्ये सुरू होणार
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेविरोधात काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मुंबई-सावंतवाडी ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
सविस्तर वाचा
 
नुकसान भरपाईपासून कोणताही आपदग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : ना. राणे
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती व घरे यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.
सविस्तर वाचा
 
कोयनेचे अवजल सिंचनासाठी वापरणार
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असताना सिंचनाची टक्केवारी खूपच कमी आहे.
सविस्तर वाचा
 
कोकण कृषी विद्यापीठाकडून सुपारी वाळवणी यंत्र विकसित
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात निर्माण होणाऱ्या ओल्या सुपाऱ्या पारंपारिक पध्दतीने वाळवल्या जात असून त्या वाळवण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने सुपारी वाळवणी यंत्र विकसित केले आहे.
सविस्तर वाचा
 
कोकणातील प्रवाशांसाठी एस.टी. विभाग सज्ज
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे
सविस्तर वाचा
 
राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बरखास्त
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी व राज्यातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. उदय सामंत यांनी घेतले आहे.
सविस्तर वाचा
 
आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : आंजर्ले येथील नियोजित औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
सविस्तर वाचा
 
दिनांक: 28-07-2010
झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून गेले काही दिवस निर्माण झालेल्या वादामुळे आज मोठा गाजावाजा करून घेण्यात आलेल्या निवडणुकीत झिमण गटाने बहिष्कार घातला. त्यामुळे म्हाडाचे सभापती रमेश कीर यांची जिल्हाध्यक्षपदी परत एकदा एकमताने निवड झाली.
सविस्तर वाचा
 
ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : गेले काही दिवस कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.
सविस्तर वाचा
 
दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळयात कोकण रेल्वेला निवसर येथे माती खचण्याच्या प्रकारामुळे आपत्तीला तोंड द्यावे लागते. यावेळीही कोकण रेल्वेची
सविस्तर वाचा
 
कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते आडवली या भागात काही ठिकाणी मोठया प्रमाणावर दरडी कोसळल्या असून या ठिकाणी कोसळलेली माती बाजूला काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून
सविस्तर वाचा
 
दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घालून दापोली येथे लाखो रुपयांचा ऐवज लांबवला असतानाच आता खेड परिसराकडे चोरटयांनी लक्ष वळविले आहे.
सविस्तर वाचा
 
कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प येवू दिला जाणार नाही तसेच कारखाने उभारणीसाठी शेतजमीन संपादित केली जाणार नाही. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जागांसाठी बाजारभावाने भरपाई दिली जाईल
सविस्तर वाचा
 
बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कुटुंब सक्षम होण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जि.प. सदस्य व बळीराजा उद्योग समुहाचे प्रमुख शरदशेठ बोरकर यांनी केले.
सविस्तर वाचा
 
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत
चिपळूण, (प्रतिनिधी) : चिपळूण परिसरात वारंवार येणाऱ्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे आपत्कालीन काळात स्थानिक जनतेला मदत मिळावी या हेतूने शासनाकडून देण्यात आलेली 8 लाख रुपयांची बोट अक्षरशः सडलेल्या अवस्थेत पडली आहे.
सविस्तर वाचा
 
साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ
चिपळूण, (प्रतिनिधी) : गाणेखडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयीस्ट कंपनीमधून सोडण्यात येणाऱ्या दुषित पाण्यामुळे गाणे गावच्या शेतजमिनीवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने
सविस्तर वाचा
 
अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर
गुहागर, (प्रतिनिधी) : अपंग व्यक्तींना सहकार्य करणे म्हणजे ईश्वरी काम असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन दलितमित्र अण्णा शिरगांवकर यांनी केले आहे.
सविस्तर वाचा
 
देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच
देवरूख, (प्रतिनिधी) : देवरूख ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडे बहुमत असूनदेखील अंतर्गत नाराजीमुळे जनता दलाचे दिलीप सार्दळ हे सरपंचपदी निवडून आले.
सविस्तर वाचा
 
 
 
 
 
 

दिनांक: 29-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
> मुंबई-सावंतवाडी रेल्वे ऑगस्टमध्ये सुरू होणार
> नुकसान भरपाईपासून कोणताही आपदग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : ना. राणे
> कोयनेचे अवजल सिंचनासाठी वापरणार
> कोकण कृषी विद्यापीठाकडून सुपारी वाळवणी यंत्र विकसित
> कोकणातील प्रवाशांसाठी एस.टी. विभाग सज्ज
> राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बरखास्त
> आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले
दिनांक: 28-07-2010
> झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार
> ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी
> दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले
> कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त
> दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास
> कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा
> बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना
> आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत
> साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ
> अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर
> देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच
दिनांक: 27-07-2010
> कोकण रेल्वेसमोर नवे संकट, चिंद्रवलीजवळील डोंगराला मोठया भेगा, बोगद्याला धोका
> वादात सापडलेली जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक रद्द, उद्या नवी निवडणूक
> गुहागरजवळील समुद्रकिनाऱ्यावर परदेशी जाणारे बार्ज भरकटले
> दापोलीत चोरटयांचा धुमाकूळ, दुकान व फ्लॅट फोडून सव्वालाखाची लूट
> जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाकडून रसाळगडासाठी रस्ताच नाही
> पोस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
> कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचेही कुलगुरूपद
> जगबुडीवरील ब्रिटीश काळातील पुलाचा काही भाग वाहतुकीला धोकादायक
> मालगुंडमधील खारभूमी बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
> आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना
> कोकण रेल्वे मार्गाची भूगर्भतज्ञांकडून पाहणी आवश्यक
> दै. रत्नभूमि संचलित पत्रकारीता पदविका परिक्षेत सौ. मंजिरी गोखले प्रथम,डॉ. कामशेट्टी द्वितीय तर नरेश पांचाळ तृतीय
दिनांक: 26-07-2010
> नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वे थंडावली, रत्नागिरीच्या पुढे वाहतूक बंद
> जिल्हयातील पुर ओसरला, काही भागात पावसाची विश्रांती
> माजी आमदार विनय नातू यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
> शासकीय पैशाची उधळपट्टी, काढलेला गाळ परत नदीपात्रात
> लाखो भक्तांच्या उपस्थितीत नाणीज क्षेत्री गुरूपौर्णिमेचा सोहळा
> लायन्स क्लबसारख्या संस्थांनी भ्रष्टाचार रोखण्याचे कार्य करावे : निशिकांत जोशी
> उलटलेल्या कंटेनरमुळे दरेवाडीनजिकच्या बारा घरांना धोका
> आरेवारेनजिक पिकनिक पॉईंटजवळची दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प
> महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य, वाहनचालकांत नाराजी
दिनांक: 25-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली
> कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
> रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही
> किशोर देसाईना मातृशोक
> पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत
> मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत
> प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी.
> शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव
> केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने
दिनांक: 23-07-2010
> जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू, शिवणे बुद्रूक येथे डोंगर खचला, गावांचे संपर्क तुटले, कोकण रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम, पावसाचे आतापर्यंत 15 बळी
> वाहनाने धडक दिल्यामुळे तरूण आंबा व्यापाऱ्याचा मृत्यू
> दापोलीतील ए. जी. हायस्कूलची आणखी एक भिंत कोसळली
> अतिवृष्टीमुळे भाटिमिऱ्या बंधाऱ्याला तडाखा
> मुंबई-गोवा चारपदरी रस्त्याचे काम रेंगाळणार?
> जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा वाद आता राज्य पातळीवर, नव्या निवडीला स्थगिती?
> जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरली
दिनांक: 22-07-2010
> निवसर स्थानकात रुळ खचले, राजापूर जवळ दरड कोसळली कोकण रेल्वे वाहतूक बंद
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती चिपळूण, राजापूर, खेड परिसरात पाणी भरले, अतिवृष्टीची शक्यता
> रत्नागिरी शहरातील वाटद-खंडाळा येथे मलेरियाची साथ 200 रूग्ण आढळले
> आईच्या नजरचुकीने दिलेल्या औषधाने चिमुकला मृत्यूमुखी
> वार्षिक सवलत योजनेला अल्प प्रतिसाद
> माजी जि.प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
> लोटे परिसरात केमिकल कंपनीला आग, अनर्थ टळला
> देवरूख येथील प्रसिध्द डॉ. उपाध्ये यांचे निधन
> स्वास्थ्य विमा योजनेची चौकशी समितीकडून पाहणी
> देवगड परिसरातील समुद्रकिनारी स्फोटकांनी भरलेले बॉक्स सापडल्याने खळबळ
> वादात सापडलेल्या मुख्याधिकाऱ्यांची अखेर बदली
दिनांक: 21-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, सिंधुदुर्गातही विक्रमी पाऊस
> चिपळूण अर्बन बँकेला पुरस्कार जाहीर
> रत्नागिरी जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू
> पत्नीचा विरह असह्य झाल्याने पतीची आत्महत्या
> पोमेंडी बुद्रूक जरस्वराज्य प्रकल्पात गैरव्यवहार, अध्यक्षांची ठेकेदाराविरूध्द तक्रार
> दापोलीतील धोकादायक डोंगराची भूगर्भशास्त्रज्ञांकडून पाहणी
> जिल्ह्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
> जिल्ह्यातील अनधिकृत शाळांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार : जि.प. अध्यक्षा सौ. रचना महाडिक
> जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
> मुंबई-सावंतवाडी रेल्वेसंदर्भात ना. राणे लक्ष घालणार
Web Site Developed & Maintained by
SoftLogic : +919422429631
     
1031, Narayan Leela, Jaysthambh, Ratnagiri, Maharashtra, India.
Fax : (02352) 222861, Mob. 9422052508.
Email ID : editor@konkantoday.com, konkantoday@rediffmail.com, konkantoday@yahoomail.com
eXTReMe Tracker